नव्याने समिती पूनर गठित करण्याची गावातील शेतकऱ्यांची मांगणी
डीजीटल गावकरी न्यूज
पाटबंधारे विभाग अंतर्गत तालुक्यात गावा गावा मधे शेतकऱ्यांना शेती साठी पाणी मिळाव त्या करिता गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून पाणी वापर संस्था समिती तयार करायची होती परंतु मागील काळातील सरपंच यांनी आपल्याच मताने स्वघरातील सदस्य निवडले तसेच तयार करण्यात आलेली नियम बाह्य संस्था समिती त्याचा वापर स्वतःच्या फायदा करिता, करीत असल्याचे मागील काळातील सरपंचांनी आपल्याच घरच्या लोकांना समिती मधे निवड केल्याचे चित्र दिसून आले .आपल्या पदाचा वापर करून मी म्हणेल तसेच ह्या हेटखोरी ने गावातील शेतकरी बांधवांना विश्वासात न घेता सदर समिती निवड करण्यात आली सदर समिती ही 12 लोकांची असून यात 6 लोक एकाच घरतील असल्याने नागरिकांन मध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.. समिती मधे नियमाने गावातील SC ST व इतर प्रवर्गातील लोकांना याच्यात बरोबरीचे स्थान मिळावे असे नियमात असून सुद्धा मागील काळातील सरपंचांनी चांगुले पणाचे ढोंग करून जनतेला अंधारात ठेवले सदर प्रकरण गावात सदर संस्थेच्या इमारतीचे बांधकाम आले असल्याने उलगटकिस आले.विद्दमान सरपंच श्री. शिशुपाल रामटेके यांना सदर समिती विषयी विचारना केली असता त्यांना ह्या संस्थेबद्दल किंवा समिती बद्दल काही एक माहिती नसल्याचे सांगितले सदर समिती बाबत योग्य ते विचार पूस करून गावातील जनतेला विश्वासात घेऊन नियमानुसार समिती पुन्हा गठित करण्यात येईल असे त्यांचे कडून सांगण्यात आले...
पाटबंधारे विभाग अंतर्गत तालुक्यात गावा गावा मधे शेतकऱ्यांना शेती साठी पाणी मिळाव त्या करिता गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून पाणी वापर संस्था समिती तयार करायची होती परंतु मागील काळातील सरपंच यांनी आपल्याच मताने स्वघरातील सदस्य निवडले तसेच तयार करण्यात आलेली नियम बाह्य संस्था समिती त्याचा वापर स्वतःच्या फायदा करिता, करीत असल्याचे मागील काळातील सरपंचांनी आपल्याच घरच्या लोकांना समिती मधे निवड केल्याचे चित्र दिसून आले .आपल्या पदाचा वापर करून मी म्हणेल तसेच ह्या हेटखोरी ने गावातील शेतकरी बांधवांना विश्वासात न घेता सदर समिती निवड करण्यात आली सदर समिती ही 12 लोकांची असून यात 6 लोक एकाच घरतील असल्याने नागरिकांन मध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.. समिती मधे नियमाने गावातील SC ST व इतर प्रवर्गातील लोकांना याच्यात बरोबरीचे स्थान मिळावे असे नियमात असून सुद्धा मागील काळातील सरपंचांनी चांगुले पणाचे ढोंग करून जनतेला अंधारात ठेवले सदर प्रकरण गावात सदर संस्थेच्या इमारतीचे बांधकाम आले असल्याने उलगटकिस आले.विद्दमान सरपंच श्री. शिशुपाल रामटेके यांना सदर समिती विषयी विचारना केली असता त्यांना ह्या संस्थेबद्दल किंवा समिती बद्दल काही एक माहिती नसल्याचे सांगितले सदर समिती बाबत योग्य ते विचार पूस करून गावातील जनतेला विश्वासात घेऊन नियमानुसार समिती पुन्हा गठित करण्यात येईल असे त्यांचे कडून सांगण्यात आले...
0 टिप्पण्या